पृष्ठे

गजभुजङ्गमयोरपि बन्धनं शशिदिवाकरयोर्ग्रहपीडनम्।
मतिमताञ्च विलोक्य दरिद्रतां, विधिरहो बलवानिति मे मति:II

- हत्तीला सापासारखा लहान प्राणी बांधून ठेवू शकतो (त्रास देऊ शकतो), सूर्य आणि चंद्राला ग्रह त्रास देतात (राहू आणि केतू या ग्रहांमुळे सूर्य आणि चंद्राला ग्रहण लागतं अशी समजूत होती).अशा बलवान समजल्या जाणाऱ्या लोकांच्या ठिकाणी असलेली ही गरिबी (किंवा कमजोरी) पाहून शेवटी नशीब हेच सर्वात बलवान आहे असं मला वाटतं.(थोडक्यात, आपल्या शक्तीचा कोणीही गर्व करू नये कारण इतक्या बलवान समजल्या जाणाऱ्या लोकांचे देखील नशीबापुढे काही चालत नाही)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: