पृष्ठे

ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्म प्रधानं न तु बुद्धिहीनम् |
तस्माद् द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||

- कोणतेही काम न करता नुसतेच ज्ञान असेल तर ते महत्त्वाचे ठरत नाही. तसेच कोणत्याही ज्ञानाशिवाय एखादे काम केले तर ते बिनमहत्त्वाचे असते. म्हणून ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी यश (साध्य) मिळविण्यासाठी महत्त्वाच्या असतात. नुसत्याच एका पंखाच्या बळावर पक्षी उडू शकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: