पृष्ठे

वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः |
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ||

- अग्नी जेव्हा (वणव्याच्या रुपात) अख्खे जंगल नष्ट करतो तेव्हा वारा त्याला मित्राप्रमाणे मदत करतो.पण तोच वारा दिव्याच्या (म्हणजेच परत अग्नीच्या) मात्र नाशाला (दिवा विझवून टाकायला) कारणीभूत होतो.म्हणजे कोणी कोणाचा मित्र नसतो (हेच खरे).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: